नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्त्वाची योजना ती म्हणजे शेळी पालन योजना
मित्रांनो जर तुम्हाला करायचा असेल तर केंद्र शासनामार्फत तुम्हाला राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते
पुरी जर बघितलं तर राज्य शासनामार्फत तुम्हाला दहा शेळी एक बोकड या प्रमाणात दिला जातो
पण हे रक्कम सर किंवा हे भांडवला अत्यंत थोडक्यात म्हणजे नवउद्योजक होते
त्यांच्यासाठी हे बांधून कमी पडत होते किंवा जे मोठी शेतकरी बांधव होते
त्यांच्यासाठी सुद्धा हे भांडवल कमी पडत होते पण या योजनेअंतर्गत किंवा या अभियाना अंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त
दहा लाखात असेल किंवा पंधरा लाखाचा २० लाखाचा जेवढा तुमचा या ठिकाणी लोन भेटल तेवढे लोन देण्याचा प्रयत्न या भारत सरकार मार्फत केला जातो आता
त्यासाठी काय करावे लागते तर तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र केले जाते त्याचा
ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचे याची संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल किंवा तरुणा साल नौ उद्योजक असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
जास्त कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागत नाही
फक्त जे डॉक्युमेंट केले त्यांचे सर्व पूर्तता तुम्हाला या ठिकाणी करावे लागणे आता तुम्ही भांडवल स्वतः सुद्धा उभारू शकतात
तरीसुद्धा तुम्हाला 50 टक्के अनुदान दिले जाईल आणि जरी तुम्ही बँके मार्फत घेतलं तरी सुद्धा तुम्हाला 50 टक्के अनुदान दिले जाईल आता
या ठिकाणी तुम्हाला मूळ समस्या असेल तर 100 शेळ्या पाच बोकड दिले जातील
दोनशे शेळ्या दहा बोकड दिले जातील 300 शेळ्या पंधरा बोकड दिले जाईल
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा