Pik vima नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा 2016 मध्ये महाराष्ट्रात शेतकरी संकट आल्यापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.
Pik vima त्यानुसार, पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबी हंगामासाठी 1.5%.
Pik vima याशिवाय, सर्व समावेशक पीक विमा योजना काय आहे किंवा तुम्ही या योजनेत कसा सहभागी होऊ शकता, योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत, जाणून घेऊया.
हंगामासाठी 1.5%
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
शेतकऱ्यांना सरसकट अग्रमी पिक विमा मंजूर यादीत नाव पहा
आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागायचा.
ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत.
शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे.
याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत
खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.