Ayusman bharat yojana आता सर्वांना मिळणार पाच लाख रुपये

Ayusman bharat yojana आता सर्वांना मिळणार पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे

आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत आता सर्वांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पाच लाख रुपये विमा असलेल्या संरक्षण आता मिळणारे आता लवकरच कार्ड वाटप सुद्धा सुरू होणार आहेत

Ayusman bharat yojana आता सर्वांना मिळणार पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे

आयुष्यमान भारत कार्डावर वाटप सुरू पाच लाख रुपये ते कसे मिळणार आहेत ते पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 या संदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे नक्की काय निर्णय आहे

मित्रांनो  महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे येथे जयते घोषणा करण्यात आलेली आहे

ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब 1.5 लाखावरून आता पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे

 अगोदर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कवच होते ते कुटुंब 1.5 लाख रुपये आता मात्र तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे तरी

ते पाहू शकता

 तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिलापत्रिकाधारकांना अधिवास प्रमाणपत्र धान करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे

त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य केवळ प्राप्त होणार आहे

आणि दीड लाखावरून पाच लाख रुपये एवढा मी करण्याचा निर्णय जो आहे

तो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहेत आता याच्यामध्ये लाभ आणि वैशिष्ट्य नक्की का आहेत

हे आपण पाहूयात अगोदर जर लाभ मिळत होता तो केशरी शिधापत्रिका व अंतोदय शिधापत्रिकांना म्हणजे रेशन कार्डधारकांना मिळत होता पण आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणारे

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब पाच लाख रुपये

आता महात्मा ज्योति आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रत्येक कुटुंब पाच लाख रुपये एवढे करण्यात आलेले आहेत दोन्ही योजनांचे आता एकच कार्ड होणार आहेत

आणि कार्ड वाटप सुद्धा लवकर सुरू होणारे असं सांगण्यात आलेल्या आहे.

तर तुम्ही पाहू शकता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

 व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांना लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे

 आहे तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांच्या उपचार जातोय घेण्यात येणार आहेत

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 96 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत

आता दोन्ही योजनेमध्ये उपचारांची संख्या जी झालेली आहे ती 1356 एवढी करण्यात आलेली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्हणजेच आयुष्यमान भारत योजना एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत्व एक संख्या 1000 एवढी राहणारे तसेच मूत्रपिंड शस्त्रक्रियाची होत होती जे ऑपरेशन मूत्रपिंडाचं होतं ज्यामध्ये अडीच लाखापर्यंत मर्यादा होती.

आता ती साडेचार लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे असं सुद्धा निर्णयांमध्ये घेण्यात आलेला आहे.

 महात्मा फुले जन आरोग्य योजना ही या आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सिमेलगेटच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालय आणि विरोध करण्याचा निर्णय झालेला आहे या व्यतिरिक्त 200 रुग्णालय मान्यता देण्यात आलेली आहे.

 आणि स्वर्गीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयात तरतुदी सुधारणा करून रस्ते अपघातासाठी सुद्धा इथे उपचारांची संख्या 74 वरून आता 184 अशी वाढविण्यात आलेली आहे.

म्हणजेच खर्च मर्यादा 30 हजार रुपयांवरून प्रति रुग्नेयत आता एक लाख रुपये सुद्धा करण्यात आली

 आणि सोशल मीडियावरती सुद्धा हा मंत्रिमंडळ निर्णय टाकण्यात आलेला आहे.

 आयुष्मान भारत आणि महात्मा चित्र फुले जन आरोग्य योजनेचे महाराष्ट्रात विस्तार आता पाच लाखापर्यंतच्या उच्चारांना लाभ आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्गत उपचाराची मर्यादा जे आहे ते पाच लाखापर्यंत करण्यात आलेली आहे.

 मूत्रपिंड शस्त्रक्रिया साठी अडीच लाख हून अडीच साडेचार लाखापर्यंत आता

 इथे मिळणारे मागणी नसलेल्या 181 उपचारांना वगळलेले तर मागणी आता 328 उपचारांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.

 म्हणजेच टोटल आता 1365 आजारांवरती उपचार होणार आहे 1000 रुग्णालयामध्ये उपचारांची सुविधा राहणार आहेत

 महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लागू करण्यात आले येणार आहे.

तसेच महाराष्ट्रात ट्रस्ट स्थापन करण्यात येणारे आणि दोन्ही योजनांचे आता एकत्रित कार्ड राहणार आहे.

 महाराष्ट्रातील सीमेलगतच्या आठ जिल्ह्याचे 140 रुग्णालय तर कर्नाटक येथील चार जिल्ह्यात 10 तसेच राज्यातील आणखी दोनशे रुपयांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.

 आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा जी होती ती आता 30000 वरून एक लाख इतका विमा जो आहे तो संरक्षण हे देण्यात .

Leave a Comment