Gopinath Munde अपघात योजना सुरू झाली

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान दोन लाख रुपये आता विमा कंपनी नाही शासन देणार आणि यासाठी शासनाने शासन निर्णय जीआर काढला आहे

पूर्वी एखाद्या शेतकऱ्याचा अपघातग्रस्त मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकास किंवा वारसदाराला

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत दोन लाख रुपये सानूग्रहण विधान मिळवण्यासाठी विमा कंपनीकडे 50 चक्र मारावे लागत होत्या परंतु आता हे

 दोन लाख रुपये अनुदान थेट शासनाकडून मिळणार आहेत

दोन लाख रुपये शासनाकडून कसे मिळाले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 तर मित्रांनो या संदर्भात जो शासन जीआर आला आहे 

कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि किती दिवसात हे दोन लाख रुपये अनुदान खात्यात जमा होणार ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत

मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत काल दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी काढलेला हा जीआर आहे

तरी या जीआर मध्ये शासन निर्णय काय घेण्यात आला आहे

 पहा शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघात उदाहरणार्थ वीज पडणे पूर सरपंच होणारे

अपघात रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो

किंवा काहींना अपंगत्व येते घरातील कर्तव्य व्यक्तीस झालेल्या

अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते

 असे अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व माहिती धारक खातेदार म्हणून नोंद नसलेले

शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य आई वडील शेतकऱ्याची पती-पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे दहा ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांकरिता

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहानुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे

म्हणजेच मित्रांनो यापुढे या योजनेचा लाभ कुटुंबातील दोन व्यक्तींना देण्यात येईल

 आणि यापुढेही आर्थिक मदत अशा प्रकारे दिली जाईल

बघा शेतकऱ्याचा श्री किंवा पुरुष अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाईल

 अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाईल

 तसेच अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाईल

 आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास

 एक लाख रुपये आर्थिक सहाय्य आता विमा कंपनीच्या ऐवजी थेट शासनाकडून केली जाईल

दोन लाख रुपये शासनाकडून कसे मिळाले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी हे 

कागदपत्र आवश्यक असणार आहेत बघा सातबारा उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार त्याला त्या कडील गाव नमुना नंबर सहा कनुसार मंजूर झालेली

वारसाची नोंद शेतकऱ्याच्या वयाची पडताळणी करिता शाळा सोडल्याचा दाखला किंवा

आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र यापैकी एक त्याच्यानंतर प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील माहिती अहवाल यापैकी

एक आणि अभ्यासाच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे तरीही कागदपत्रे लागणार आहे

 त्याच्यानंतर बघा जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल

 तेव्हा संबंधित अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तीस दिवसांच्या आज सादर करावा आणि तीस दिवसाच्या संबंधित

शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येऊन

संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी

Leave a Comment